जळगावच्या कल्पना वर्मा यांची” मिसेस इंङीया” 2019
प्रतिनिधी राहुल खरात
जळगाव येथील समाज सेविका, सेवक सेवाभावी संस्था ग्रुप च्या सदस्या महाराष्ट्र सखी सम्राज्ञी,मिसेस जळगाव 2019, रणरागिणी पुरस्कार प्राप्त,सौ, कल्पना गणेश वर्मा यांची कोलकाता येथे होणार्या मिसेस इण्डिया 2019 च्या अतिंम फेरीत निवड झाली आहे. विशेष गौरवा ची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मधुन 4 महीलांची निवड करण्यात आली त्या पैंकी 3 स्पर्धक मुंबईतील आहे व एकमात्र स्पर्धक कल्पना वर्मा या जळगाव शहरातुन आहे.या स्पर्धे मध्ये 1000 स्पर्धक मधुन अतिंम फेरी मध्ये 19 महिला पात्र ठरल्या आहे त्या अतिंम 19 मध्ये सौ कल्पना वर्मा यांचा ही समावेश आहे. त्यांचे प्रा. डॉ. स्मिता गिरी यांनी अभिनंदन केले. भारतातील सर्व राज्यातल्या महिला या मिशन ड्रिम्स आयोजित मिसेस इण्डिया 2019 मध्ये सहभागी झाल्या आहेत.
?????