Shirpur

शिरपूर शहरामध्ये कानबाईंचे विसर्जन..

शिरपूर शहरामध्ये कानबाईंचे विसर्जन..

शिरपूर सोमवारी कानबाई व कानोबा यांना विसर्जन केले.एक दिवसाची पाहुनी कानबाई आई मनेभावे एकदिवस आपल्या सोबत घरात ठेवल्यानंतर लगेच सकाळी कानबाई व कानोबा यांना आपल्या घरामधून आनंदाने वाजत गाजत नाचत खंडेरावांच्या मंदिरात प्रांगणात आणले जाते आणि कानबाई आईची आरती केली जाते. आरती झाल्यानंतर कानबाई चे भक्त शिरपूरची अरूणावती नदी मध्ये कानबाई चे विसर्जन केले जाते पण यंदा अरूणावती नदीला पाणी नसल्यामुळं नाना नाणी पाक‌‌‌‌‌ खंडेराव बाबा उद्यान या ठिकाणी नगरपालिकेने पाण्याची सोय केली होती.
खानंदेशात कानबाईंना आईला खुप महत्व असते कारण कानबाई माता बसल्या कि खुप पाऊस पडतो, पण या वेळेस पावसाच्या नाराज कि मुळे कानबाई माता कोरड्या गेल्या .भक्तां मध्ये नाराज की होती ,कारण बळी राजा पाऊस नं पडल्यानं दु:खी आहे.

संबंधित लेख

Back to top button