छत्रपतींचा इतिहसपुस्तकातून हद्दपार करण्याऱ्या सरकारला हद्दपार करा, —-अमोल। कोल्हे,
सुरेश कोळी
बोदवड प्रतिनिधी —भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नाथा भाऊंनी घराणे शाही पद्धतीने मुक्ताईनगर मतदारसंघात विकास न करता जनतेला फसविले,ज्यांना पक्षात किंमत नसेल त्याचे पुढे काय होणार ही महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे,सोयाबीन, कापूस हमीभाव न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे,302 चा गुन्हा या सरकारवर दाखल केला पाहिजे, शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल मधील स्मारक,या बाबतीत सरकारने जनतेला फसविले आहे,कर्जमाफी योजना मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे,ज्या सरकारने छत्रपतीच इतिहास पुस्तकातून हद्दपार केला सरकारला हद्दपार केल्याशिवाय, स्वस्थ बसू नका असे आवाहन डॉ अमोल कोल्हे खासदार राष्ट्रवादी यांनी बोदवड येथील प्रचार सभेत केले, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पिरिप आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार सभेत केलें, व्यासपीठावर गफ्फार मलिक ऍड रवींद्र पाटील,माजी आमदार अरुण पाटील,डॉ,उद्धव पाटील ईश्वर जंगले,हितेश पाटील विरेंद्रशिंग पाटील शाळीग्राम काजले, अफसर खान,गजानन खोडके,अस्लम बागवान, ईश्वर राहणे,सागर पाटील दिलीप पाटील,रमेश पाटील राजेश वानखेडे,डॉ सुधीर पाटील,ऍड दीपक झाम्बड देवेंद्र खेवलकर, विजय पालवे,पुंजाजी पाटील,सह काँग्रेस राष्ट्रवादी पिरिप कवाडे विनोद बोदडे,कार्यकर्ते उपस्थित होते,सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार अफसर खान मुक्ताई नगर यांनी मानले,