अमळनेर येथे आज आदित्य ठाकरे येणार आणि तरुणांशी संवाद साधणार,शेतकऱ्यांशी संवाद साधणार अश्या बातम्या सकाळ पासूनच नव्हे तर बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनी जवळ जवळ 3 तास प्रतीक्षा केल्या नंतर फक्त 3 मिनिटं थांबून आदित्य ठाकरे अमळनेर करांच्या तोंडाला पाने पुसून भुर्रकन निघून गेले.1995 मध्ये युती चे सरकार असताना पाडळसरे धरणाचे उद्घाघाटन झाले होते त्या अनुषंगाने दोन शब्द तरी दुष्काळ ग्रस्त भागासाठी बोलले जातील संवाद साधला जाईल अशी किमान अपेक्षा होती परंतु रस्त्यात येणाऱ्या एखाद्या छोट्या ठिकाणी बिनमह्त्वाच्या ठिकाणी जसे दोन मिनिटं थांबून “रात्रीचा आदित्य”गायब झाला असे म्हणावे लागेल. यावरून शिवसेना आणि पक्ष कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे कारण याच अमळनेर शहरात बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा गाजली होती हे जाणकार विसरणार नाहीत.
संबंधित लेख
Mumbai Diary: Sharad Pawar: सुप्रिया तू अजिबात बोलू नको..अजित पवार.. पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणे नंतरचे नाट्य.. पहा व्हिडिओ..
7:26 pm | May 2, 2023
Petrol Diesel : महाराष्ट्रात पुन्हा पेट्रोल डिझेल चे भाव वाढले..! जाणून घ्या भाव..!
5:37 pm | April 26, 2023
Amazing: जगातील एकमेव आश्चर्य..! तर ही नदी वाहते उलटी… जाणून घ्या शास्त्रीय आणि पौराणिक कारण..!
5:03 pm | April 25, 2023
हे पण बघा
Close - Politics: शरद पवारांचा असाही एक गेम…! किस्सा वाचून म्हणाल की व्वा.. व्वा!6:04 pm | April 19, 2023
- Political Viral: बापरे..! अजित पवार बिजेपीच्या वाटेवर…! राष्ट्रवादी च चिन्ह सोशल मिडिया वरून गायब..!5:47 pm | April 18, 2023