चाळीसगांव प्रतिनिधी नितीन माळे
आज दि 5/8/2019 रोजी सकाळी मन्याड धरणाची उच्ची वाढवावी या साठी आमरण उपोषण सुरुवात करण्यात आले आहे आपल्या हक्काच्या व जिव्हाळ्याचा विषय आता आपल्याला लोकशाही मार्गाने जिकायचा आहे त्याकरिता आज श्री किशोर दादा पाटील तमगव्हाण अजय पाटील हिरापुर प्रमोद बापू रवी आबा महेंद्र बापू अजय पाटील डी ओ पाटील छगन दादा पाटील गणेश पवार भैया पाटील भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब केदार योगेश पाटील विलास पाटील धनंजय पाटील जगदीश पाटील राजू बापू मुकुंदा आबा भारत पाटील निलेश सोनवणे रवींद्र पाटील केशव खोडे राजेंद्र पाटील अशोक शेलार निलेश भाऊ तम्गव्हाण आदी सर्व परीसरातील ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे या धरणापासून आजूबाजूच्या 22 गावांना फायदा आहे