Mumbai

करिष्मा कपूरच्या लग्नाची कहाणी

करिष्मा कपूरच्या लग्नाची कहाणी

मुंबई

बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत ज्यांनी लग्नाच्या योग्य वयातच आयुष्य जगले. परंतु ही लग्न मुले झाल्यावर तुटली. या मोठ्या विवाहांपैकी एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर चे लग्न जिने २००३ साली दिल्लीत राहणारा एक मोठा उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केले. त्यांचे लग्न झाले त्यांची मुले झाली आणि २०१६ साली त्यांनी घटस्फोट घेतला त्याचे कारण उघडपणे समोर आले नाही परंतु काही गोष्टी मुख्य बातमी बनल्या. मात्र घटस्फोटानंतर लवकरच संजय कपूरने पुन्हा लग्न केले आणि आता ते पुन्हा एकदा वडील झाले आहेत. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

संजय कपूर आता ५३ वर्षांचे आहेत तर करिश्मा कपूर वय ४७ वर्षांची आहे. २००३ मध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूरचे लग्न झाले होते त्या काळात संजयचे ते दुसरे लग्न होते त्यापूर्वी संजयचे लग्न होते आणि त्यांना दोन मुले देखील होती. अभिषेक बच्चनसोबत करिश्मा कपूरची सगाई मोडली होती आणि तिने तिच्या कुटुंबीयांनी सांगितलेल्या मुलाशी संजयशी लग्न केले. मग तिथे दोन मुलंही होती पण नंतर भांडणे या गोष्टी पुढे येऊ लागल्या आणि शेवटी २०१६ मध्ये अशी वेळ आली की जेव्हा ती दोघे विभक्त झाले.

मुलं करिश्मासोबत आहेत आणि संजयने करिष्माला या घटस्फो टाची किंमत म्हणून सुमारे 20 कोटी रुपये दिले. त्यानंतर सन २०१७ पर्यंत संजयने तिसऱ्यांदा मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी अझरियस ठेवले आहे.

संजय कपूरचे हे पाचवे मुल आहे आणि तैमूर अली खानच्या नावाप्रमाणेच त्याचे नाव सगळ्यात यूनिक ठेवण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button