Maharashtra

रिपाई आठवले गट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे व उद्योगपती भैय्यासाहेब पाटील यांचेतर्फे अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड हस्ते गोरगरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप

रिपाई आठवले गट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे व उद्योगपती भैय्यासाहेब पाटील यांचेतर्फे अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड हस्ते गोरगरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट, प्रतिनिधी कोरोना या भयानक विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट ते कंठेहळ्ळी मार्गावर झोपडीत राहणाऱ्या सुमारे 18 गोरगरीब गरजू कुटूंबांना कोरोना या भयानक विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने कामावर जाणे शक्य नसल्याने तरी सदर कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप रिपाई आठवले गट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे व उद्योगपती भैय्यासाहेब पाटील यांचेतर्फे अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड हस्ते गोरगरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे. सदर अन्नधान्य वाटप प्रसंगी अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड, रिपाई आठवले गट अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे उद्योगपती भैय्यासाहेब पाटील तसेच अक्कलकोट तहसील कार्यालयातील कर्मचारी संजय सोनटक्के तसेच तलाठी नूरुद्दिन मुजावर व गोरगरीब गरजू कुटुंब उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button