Amalner

थोर पुरुषांचे आचारविचार कृतीशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता मुख्याध्यापक अनिल महाजन महात्मा गांधी जयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन.

थोर पुरुषांचे आचारविचार कृतीशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता
मुख्याध्यापक अनिल महाजन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन.

थोर पुरुषांचे आचारविचार कृतीशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता मुख्याध्यापक अनिल महाजन महात्मा गांधी जयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन.

अमळनेर
वत्कृत्व स्पर्धत प्रथम खुशी डांगे,द्वितीय यशस्वी पाटील, तृतीय नेहा पाटील, उत्तेजनार्थ नंदीनी डांगे,अश्विनी महाजन
अमळनेर प्रतिनिधी
महात्मा गांधींचे आचार-विचार कृतिशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता होता. आपली मानवतावादी तत्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात फक्त स्वतंत्र चळवळच करून चालणार नाही तर स्वतंत्र चळवळीला अन्य परिवर्तनवादी चळवळीची जोड दिली  तरच भारतीय समाजात मूलभूत परिवर्तन येऊ शकते अशी गांधीजींची धारणा होती. म्हणून महात्मा गांधीजींचे विचार तरुण पिढीने अंगीकारले पाहीजे असे मत
देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मार्गदर्शन करतांना महात्मा जोतीराव फुले हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होते.
व्यासपीठावर जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,लिपीक एन.जी.देशमुख होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सास्कृतीक विभाग  प्रमुख आय.आर. महाजन यांनी केले.

थोर पुरुषांचे आचारविचार कृतीशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता मुख्याध्यापक अनिल महाजन महात्मा गांधी जयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन.

महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांनी 1 ऑक्टोबर या दिवशी शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान प्लास्टिक गोळा करून त्यांचा नायनाट केला. शाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के ,एच.ओ.माळी यांनी काम पाहिले. शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला यातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना शाळेचे  उपक्रमशील शिक्षक आय.आर महाजन यांच्याकडून वाचनीय पाच पुस्तके विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.
यावेळी शाळेचे शिक्षकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय आर महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धाचे आयोजन.
वत्कृत्व स्पर्धत प्रथम खुशी डांगे,द्वितीय यशस्वी पाटील, तृतीय नेहा पाटील, उत्तेजनार्थ नंदीनी डांगे,अश्विनी महाजन
अमळनेर प्रतिनिधी
महात्मा गांधींचे आचार-विचार कृतिशील चळवळीचा केंद्रबिंदू मानवता होता. आपली मानवतावादी तत्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात फक्त स्वतंत्र चळवळच करून चालणार नाही तर स्वतंत्र चळवळीला अन्य परिवर्तनवादी चळवळीची जोड दिली  तरच भारतीय समाजात मूलभूत परिवर्तन येऊ शकते अशी गांधीजींची धारणा होती. म्हणून महात्मा गांधीजींचे विचार तरुण पिढीने अंगीकारले पाहीजे असे मत
देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मार्गदर्शन करतांना महात्मा जोतीराव फुले हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना बोलत होते.
व्यासपीठावर जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,लिपीक एन.जी.देशमुख होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सास्कृतीक विभाग  प्रमुख आय.आर. महाजन यांनी केले.
महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांनी 1 ऑक्टोबर या दिवशी शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान प्लास्टिक गोळा करून त्यांचा नायनाट केला. शाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के ,एच.ओ.माळी यांनी काम पाहिले. शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला यातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना शाळेचे  उपक्रमशील शिक्षक आय.आर महाजन यांच्याकडून वाचनीय पाच पुस्तके विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.
यावेळी शाळेचे शिक्षकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय आर महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button