नाथ पर्वाचा द्रुदैवी अंत…..! स्वातीताई मोराळे.
गेली 42 वर्षे भाजप वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा असा द्रुदैवी अंत केला.मुख्यमंत्री रेसमध्ये असलेल्या बहुजन नेत्यांना काहीही करून संपवणे हा त्यांचा आजेंडा आहे.स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा अपघाताने अपघाती मृत्यु घडवुन आणला आसावा हाही
संशय आजही बहुजन समाजाच्या मनात असताना त्यांच्याच खांद्याला खांदा लावुन ज्यांनी भाजपा बामनाचा पक्ष ही ओळख मिटवुन पक्षाला बहुजनांचा पक्ष आशी ओळख निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.पक्षाला तळागाळात खेडयापाडया पर्यंत पोहचवण्याचे खरे काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब,स्व.भाऊसाहेब फुंडकर व एकनाथराव खडसे
नाथाभाऊ यांनी केले.त्यांचा असा दुर्दैवी अंत केला.
मा.पंकजाताई मुंडे आपण मुख्यमंत्री होणार म्हटले कि त्यांच्यावर चिक्की घोटाळा प्रकरणी आरोप करून त्यांचा आवाज बंद केला गेला.भुजबळ साहेबांवरिल आरोप सिध्द होण्या अगोदर अडीच वर्षे कोंडुन ठेवले.बॅकेच्या कोणत्याही मंडळावर नसताना मा.शरद पवार यांच्यावर ईडीची चौकशी लावली.मा.राज ठाकरे यांनाही ईडीचा प्रसाद दिला.
ईडी,सीबीआय,सुप्रीम कोर्ट,ईव्हीएम यांना बटीक बनवुन यांच्या हस्ते ब्लॅकमेल करून बहुजनांना नमोहराम करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.पत्रकार,विरोधक किंवा कोणताही सर्वसामान्य नागरिक खरं बोलला कि तो देशद्रोही ठरवले जाते.
सर्व राजे सरदार म्हणुन ठेऊन पेशवाई राज्य करत आहे.मुंडे,खडसे फुंडकर यांच्या भाजपाचा आता द्रुदैवी आता अंत झाला आहे.






