मुस्लिम समाजाचे बहाल करण्यास काँगेस धार्जिने नेतेच जवाबदार-हाजी एजाज देशमुख
अमळनेर
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले तरी मूस्लीम समाज बेहाल आहे त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नेते जवाबदार असून देशात 3 टक्के मूस्लीम नोकरीत आहे तर फक्त 9 टक्के मूस्लीमांकडे स्वतः ची जमिन आहे भाजपाने त्यांचा सर्वे करून 2 हजार 200 करोड रूपये खर्च करून विविध योजना आणल्या तर विना तारण कर्जाची योजना दिल्या आहेत शिरिष दादाच खरे भूमिपूत्र असून विरोधी ऊमेदवार पराजय पूत्र आहेत असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमूख यांनी अमळनेर येथील सभेत केले.
येथील कसाली मोहल्यात किल्ला ऊतरतीवर जाहिर सभा झाली यावेळी मूस्लीम समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते,आ.शिरीष चौधरींनी ईदगाह मैदानास संपूर्ण पेव्हर ब्लॉक बसवून दिले असल्याने त्याची समाजबांधवानी आठवण काढत आभार व्यक्त केले. पूढे बोलताना देशमुख म्हणाले कि 20 हजार करोड रूपांयाच्या योजना दिल्या यूतीच्या राज्यात 5 वर्षात एकही जातीयवादी दंगल झाली नाही पोलीसात नोकरी करणाऱ्या मूस्लीम तरूणांना शिखां प्रमाणे दाढी ठेवण्याचा कायदा केला ईस्लाम कायद्या मध्ये बेटी बचाव बेटी पढावो स्वच्छ भारत अभियान सांगीतले आहे ते काम भाजपा करीत आहेत म्हणजे मूस्लीमांचेच काम करतेय अशा पक्षाचे ऊमेदवार शिरीष चौधरी यांनी मतदार संघात धार दर्ग्यासाठी साडे तिन कोटीचे कामे मंजूर असून तर अनेक ठिकाणी शादी खाना मंजूर केले आहे.
अशा विकास पूरूषाला पूनश्च प्रचंड मतांनी विजयी करा असे भावनिक आवाहन केले केंद्राने यावेळी हिरा ऊद्योग समूहाचे डॉ रविंद्र चौधरी उत्तर महाराष्ट्र प्रभारी ईम्रान चौधरी महाराष्ट्र महामंत्री फारूख पठाण धूळ्याचे नगरसेवक लाला भाई, जाकिर शेख, आरिफ भाया, यांनी मनोगतातून आ चौधरी यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी भाजप शहराध्यक्ष हरचंद लांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ राजेंद्र पिंगळे, सलीम शेख, फिरोज मिस्तरी, नावेद शेख, सेना भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थित होते या वेळी शेकडो मूस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून आ शिरिष चौधरी यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.






