सर्पमित्र मयुर कदम याने पकडले धामण चे जोडपे
चाळीसगाव प्रतिनिधी – मनोज भोसले
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र चा येथील श्री राम नगर मध्ये दि 28 रोजी सायंकाळी धामण बिनविषारी सर्प रिकाम्या असलेल्या अडचणींचा प्लॉट मदे ते दोघे एकमेकांशी खेळत होते
तिथल्या लोकांनी बघितल्यावर लगेच
सर्पमित्र मयुर चंद्रकांत कदम यांना कळवले अन ते लगेच तातडीने तिथे पोहोचले अन त्यांनी त्या जोडप्याला पकडले.
त्या अडचणी च्या ठिकाणी सदर धामण पकडण्यासाठी बराच वेळ लागला होता, धामणचे जोडपे पकडून त्यांनी लागलीच जंगलात सोडून दिले. त्यांचे सर्वे आभार मानले.