AmalnerMaharashtra

वीज ग्राहकांना तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे-मनसे तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील

वीज ग्राहकांना तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे-मनसे तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील

रजनीकांत पाटील

अमळनरे:
वीज ग्राहकांना तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे-मनसे तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इमेल द्वारे केले निवेदन…
अमळनेर-सद्याची कोरोनाच्या काळातील परिस्थिती फार बिकट असल्याने अमळनेर शहराने शतक ओलांडके असता शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे
शेतकरी, कामगार,हातमजुरी करणारे मजुर यांच्या वर मोठे संकट उभे राहिले साध्या ची परिस्थिती पाहता घरा बाहेर पडणे मुश्किल झाले असता या बाबत हात मजुरी करणाऱ्यांना हाताला काम नाही लॉक डाउन स्थितीत सर्वच जण घरात बसून आहेत या बाबत पैसा येणार कुठून अश्या बिकट परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने तीन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना माफ करावे व जनतेला दिलासा द्यावा या आशयाचा मेल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अमळनेर मनसे चे तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button