छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या परिवाराबाबत आक्षेपार्ह टीका करणार्या इसमाला शिवप्रेमींनी दिला चोपआरोपी सिंदेवाही पोलिसांच्या ताब्यात
चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
सिंदेवाही –
छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आज देशातला प्रत्येक सुजाण नागरिक आदराने घेतो, कारण महाराजांचा इतिहास हा शौर्य, शासन, स्वराज्य या नावाने नोंदल्या गेला आहे.
परंतु आजही महाराजांवर काही विकृत बुद्धीचे लोक हे टीका करीत असतात, महाराजांवर टीका म्हणजे विभिन्न समाजात तेढ निर्माण करण्याच काम, डॉ बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते आज बाबासाहेब यांचे विचार प्रत्येक नागरिक अंगीकारत आहे, संविधानात उल्लेख केला आहे कोणत्याही समाजाविषयी वाईट बोलू नका आपण सर्व एकच आहो अशी शिकवण बाबासाहेबांनी आपल्याला दिली आहे.
टायगर ग्रुप नवरगावचे- गणेश ठाकरे, अजित सुकारे , विक्रांत सहारे, राहुल विरुटकर सुरज घोगे,प्रणय धोबे, हर्षद कानपेलीवार,मनिष जेठानी,पपू सरवान,पंकज नांनेवार,सोनू ठाकुर,किरण निबरड,गिरिश कटारे,व आदी टायगर ग्रुप तथा संपूर्ण शिवप्रेमी उपस्थित होते.विशेष म्हणजे जितेंद्र राऊत यांनी काही वर्षांपूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढली आहे, त्यांच्या पत्नीने सुद्धा चिमूर विधानसभा निवडणूक लढवली आहे, सुशिक्षित असलेल्या या जितेंद्र राऊत यांनी केलेली टीका म्हणजे अशिक्षितपणाचे लक्षणच म्हणावे लागेल.






