Kolhapur

सामाजिक बांधिलकी जपणारे स्वराज्य रेस्क्यू फोर्स

सामाजिक बांधिलकी जपणारे
स्वराज्य रेस्क्यू फोर्स

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापुर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे आलेल्या महापुरात अचानक उद्धभवलेल्या परिस्थितीत स्वराज्य रेस्क्यू फोर्स यांनी पुरग्रस्तांना मदत व दिलासा देवून लोकांचे जीव वाचवले तर प्राणी दया म्हणून अनेक प्राण्यांची पाण्यापासून सुटका केली त्याबद्दल 2019 या वर्षी देण्यात येणारा श्री मोरया पुरग्रस्त सेवा कार्य पुरस्कार राजे विक्रमसिंह घाटगे फांऊडेशन मार्फत बिद्री येथील दत्तात्रय वारके यांच्या स्वराज्य रेस्क्यू फोर्स ला राजे समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे ,अखिलेशराजे घाटगे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button