Maharashtra

पेठ तालुक्यातील रस्ते च्या दुरवस्था मुळे बस बंद ह्या समस्याअभावी विद्यार्थी प्रचंड हाल

पेठ तालुक्यातील  रस्ते च्या दुरवस्था मुळे   बस  बंद ह्या समस्याअभावी विद्यार्थी प्रचंड हाल

पेठ तालुक्यातील रस्ते च्या दुरवस्था मुळे बस बंद ह्या समस्याअभावी विद्यार्थी प्रचंड हाल

पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
आज ह्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे पेठ तहसीलदार यांना निवदेण देण्यात आले*
पेठ तालुक्यातील रस्ते ची दुरवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे त्याचा फटका संपुर्ण तालुक्य बरोबर विद्यार्थ्यांना बसत आहे कारणकी तालुक्यातील सर्व बस सेवा ठप्प होत आहे,बस प्रशासन रस्ते खराब,असे उत्तर देऊन  बस सेवे साठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी पत्र घेऊन या तेव्हा बस सेवा पूर्वरत होईल ह्या  गँभिर समस्या बाबत सर्व विद्यार्थ्यांनी *अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा कार्यध्यक्ष गणेश भाऊ गवळी यांच्या शी संपर्क केला व सदर विद्यार्थ्यांना घेऊन संघटनेचे युवा कार्यध्यक्ष गणेशभाऊ गवळी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते छबिलदास चोरटे* व विद्यार्थी प्रतिनिधी शिरीष गावित,निवृत्ती खाडम,अजय करडेल,रवींद्र हेडोळे,ललित कामडी,उमेश खुरकुटे, नामदेव बारहे,सुनील दरोडे हे सर्व विद्यार्थी घेऊन तहसीलदार साहेब यांना समस्या तात्काळ सोडवण्यात यावा अन्यथा संपूर्ण 
पेठ तालुक्यातील रस्ते वर  असलेल्या खड्या वर वृक्षारोपण करण्यात येईल असे अलटीमेटम देन्यात आला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button