?️अमळनेर कट्टा..नागरिकांची कोरोना भिती पळाली वैद्यकीय सेवा देणाराची शासनाची नियम पाळण्याचे आवाहन..
उमाकांत ठाकुर अमळनेर
अमळनेर : जळगाव जिल्ह्यात आलयालया कोरोना लक्षीमुळे तसेच व्यापाऱ्यांनी बंद हाणून पाडलयामुळे जरी शासन वारंवार कोरोना बद्दल सुचना देत आहे तरी काही नागरिक बाजारात बिना मास्क फिरताना दिसुन येत आहेत.
याबाबत शिरूड नाका ,अमळनेर येथील डॉ संजय एच पाटिल याच्याशी बातचीत केल्या असता त्यानी चिंता करत सांगितले कि सर्वांनी मास्क लावणे गरजेचं असुन प्रत्येकानी शासकिय नियम पाळण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे नागरिकांचा नाका तोंडात दुर्गंधी जाणार नाही
रस्ता वरिल धुळ कचरा अथवा दुर्गंधी सरळ श्वासाद्रारे शरिरात न जाता ती मासकवर राहते व त्यांच्या मुळे आपल्याला कोरोना विषाणू अथवा परिसरातील दुर्गदी पासुन बचाव होतो डाॅ.सांगितले