Chandwad

वीज व पाणी बिल माफीबाबत आ डॉ राहुल आहेरांचे राज्य सरकारकडे मागणी

वीज व पाणी बिल माफीबाबत आ डॉ राहुल आहेरांचे राज्य सरकारकडे मागणी

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : पाहिलं काँग्रेसच्या पंजाबच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पदभार स्वीकारताच पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी पाणी विज बिल माफी आणि पाणीपट्टी व पाणी बिल माफी घोषित केली 24 तासांमध्ये पंजाब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि गेल्या चोवीस महिन्यांमध्ये या महाराष्ट्र मध्ये महा आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचे ऊर्जा मंत्री आहेत आणि 24 महिन्यापासून कोरोना च्या काळामध्ये देखील आमच्या महाराष्ट्राचे शेतकऱ्यांची सक्तीने वीज कपात होते सक्तीने वीजबिल वसुली होती आणि पाणी बिल वसुली बंद होते मग माझ्यासारख्याला हा प्रश्न पडतो की काँग्रेसचा पंजाबचा शेतकऱ्यांसाठी एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय हा महाराष्ट्र द्वेष नाहीये का आणि माझी मागणी आहे या महविकास आघाडीचे सरकार कडे की ज्या पद्धतीने काँग्रेसने पंजाबच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि पाण्यातील माफी केलेली आहेत असे तात्काळ या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पण हा न्याय लावा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी पण वीजबिल माफी करावी ही रास्त मागणी महा विकास आघाडीचे सरकार करणार मी करतो

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button