Mumbai

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल…. दक्षिण आफ्रिकेच्या बरोबर होणाऱ्या मालिका सुरू होणार 15 सप्टेंबर पासून…..

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल…. दक्षिण आफ्रिकेच्या बरोबर होणाऱ्या मालिका सुरू होणार 15 सप्टेंबर पासून…..

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल.... दक्षिण आफ्रिकेच्या बरोबर होणाऱ्या मालिका सुरू होणार 15 सप्टेंबर पासून.....
मुंबई 
दक्षिण आफ्रिकेचा संघ येत्या दोन दिवसांत भारतात येणार असून 15 सप्टेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या मालिकेला सुरवात होणार आहे. आधी ट्वेंटी 20 आणि मग कसोटी मालिका असा कार्यक्रम असेल. 
या पार्श्वभूमीवर  भारतीय संघाने आज आपला संघ जाहीर केला.  कसोटी संघात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलला अखेर संघातून वगळण्यात आले आहे. त्या जागी  रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे. तसेच शुभमन गिलला देखील  संधी देण्यात आली आहे.  गोलंदाजीची धुरा जसप्रित बुमरा, ईशांत शर्मा, महंमद शमी, आर  अश्विन, कुलदीप यादव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौरा दौन टप्यांत….
हा दौरा दोन टप्यांत होईल. पहिल्या टप्यात प्रत्येकी तीन टी20 आणि कसोटी होतील. त्यानंतर पुढील वर्षी मार्च महिन्यात तीन वन-डे सामने  होतील.
टी 20
??पहिला सामना :15 सप्टेंबर – धरमशाला
??दुसरा सामना : 18 सप्टेंबर – मोहाली
??तिसरा सामना : 22 सप्टेंबर – बेंगळुरू
कसोटी
??पहिली लढत : 2 ते 6 ऑक्टोबर – विशाखापट्टणम
??दुसरी लढत : 10 ते 14 ऑक्टोबर – पुणे – 
??तिसरी लढत : 19 ते 23 ऑक्टोबर – रांची
वन-डे
??पहिला सामना : 12 मार्च 2020 –             धरमशाला 
??दुसरा सामना : 15 मार्च 2020 –               लखनौ
??तिसरा सामना :  – 18 मार्च- कोलकता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button