अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे सौ हर्षदाताई काकडे यांच्या जनसंपर्क अभियानाचा सांगता समारंभ ऊत्साहात संपन्न…
खरी भाजप आम्ही या मतदारसंघात जतनकेली पण काही दलबदलू लोकांनी भाजपचा वापर लोकांचे पंख छाटण्यासाठी केला व भाजपची पार वाट लावली असा आरोप त्यांनी लोकप्रतिनिधीच्या नावानिशी केला.भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. ऊमेदवारी कोणत्याही पक्षाने दिली तरी आपण निवडणूक लढणारच आहोत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकृष्ण गोरे हे होते.प्रारंभी भाउसाहेब सातपुते यांनी प्रास्ताविक केले.मच्छिंद्र आरले,यूवा नेतेअजय नजन,महेश भालेराव, शिवाजीराव काकडे,सौ हर्षदा ताई काकडे यांच्या सह अनेकांनी आपली आजी माजी आमदार विरुद्धची खदखद व्यक्त केली. यावेळी आबासाहेब राऊत,अशोक दातिर, विष्णु दिवटे,सौ शांताबाई तरसे,नंदाबाई देवतरसे,अशोक तरसे,भारत भालेराव, भागचंद माळवदे,हरिभाऊ राजळे,ज्ञानदेव खराडे,सुर्यकांत गवळी, शरद फसले,रामनाथ पिसोटे,अण्णा कोल्हे,देवराव दारकुंडे,रामभाऊ मुंगसे,मनोज घोंगडे,भास्कर ठोंबळ,राजेंद्र ईथापे,शेषराव अपशेटे,आदिनाथ विघ्ने,यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक नेते उपस्थित होते. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा..