Maharashtra

शाळेला लागले टाळे विध्यार्थ्यांच काय

शाळेला लागले टाळे विध्यार्थ्यांच काय

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर आज कोविड19 मूळे टाळेबंदी घोषित होऊन 4ते 5 महिन्याचं काला वधी होत आहे विदर्भातील उन्हाळ्यातील सुट्ट्या 25 जूनला संपत असून 26 जून पासन शाळेला सुरवात होते परंतु टाळेबंदी मूळे शाळा सुरू न झाल्या चे चित्र सम्पूर्ण महाराष्ट्रत बघा यला मिळत आहेत महाराष्ट्रा सरकारने आंलाईन शिक्षण पद्धती सुरू करण्याचे आदेश काढले त्या नुसार शिक्षक व्हॉट्सप ग्रुप करून शिक्षनाचे धडे देण्यास सुरवात पण केली.

असली तरी ग्रामीण भागात खरोखरच मुलानं कडे यांराईड मोबाईल आहेत काय आणि असेल ही तर मोजके पालकांन कडे असेल मग बाकी विध्यार्थी काय करणार याचा सुध्दा विचात करणे गरजेचे आहे. आज ग्रामीण भागात शेती चे काम सुरू आहेत शेती करण्या करता पालकांना कडे पैसे नाही तर 200 रुपयाचं खरोखरच ते पालक रिचार्ज मोबाईल मध्ये करतील काय हा एक प्रश्नच निर्मान झालेला आहे आज आंलाईन शिक्षण खरोखरच प्रभावी पणे शिकवल्या जात आहे.

काय याचा सुद्धा विचार येते फक्त आदेश काढले पण यावर कधी पाहणी केली काय वर्क फार्म फोम च पूर्ण पणे फज्जा झालेल बघायला मिळत आहे एकेकाळी माझी शाळा म्हणारे विद्यार्थी आज ग्लोल्लीत खेळतांना दिसतात आज टाळेबंदी मुळे समपूर्ण शिक्षक नाच्या आईचा घो झालं बघायला मिळत आहे.

विध्यार्थ्या चा शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे कोरोना मूळे विधर्थ्यना शाळेत पाठवणे हा अडचणींचा भाग पालकांना आहे , विधर्थ्यांना 2महिन्या च्या सुट्ट्या नंतर शाळेत जाणे अपेक्षित असते कोरोना मूळे व टाळेबंदी मुळे विधर्थ्याच्या शिक्षणा वर परिणाम होत आहे। विद्यार्थी हा देशाचा भविष्य असून शासनाने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे। जिल्हा, परिषद गटनेते ,सतीश वारजूरकर। चिमूर तालुक्या जिल्हा परिषदेच्या 159 शाळा पहिली ते 7 पर्यत आहेत व जवळपास या 159 शाळान मधुन 20 हजार विध्यर्थी शिक्षण घेत आहे आणि जवळपास 550 शिक्षक वर्ग विधर्थ्यना शिक्षण नाचे धडे देण्याचे काम करत आहे आज टाळेबंदी मुळे या विद्यार्थ्यांन चा भविष्य अंधारात असल्याचे चित्र चिमूर तालुक्यात बघायला मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button