Nashik

फळे ,भाजिपाल्या सह कांदा निर्यातीला चालणा द्यावी,राज्य कांदा उत्पादक संघटना मजूर मिळत नही म्हणून बायका पोर सह शेतकरी कांदा शिवारात

फळे ,भाजिपाल्या सह कांदा निर्यातीला चालणा द्यावी,राज्य कांदा उत्पादक संघटना
मजूर मिळत नही म्हणून बायका पोर सह शेतकरी कांदा शिवारात

महेश शिरोरे

कोरोणा महामारीच्या संकटामुळे शेतकंऱ्यानि शेतात पीकवलेला शेतमालाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे ,भाजिपाला ,फळे ,कांदे इत्यादी शेतकंऱ्यानि मोठ्या कष्टाने पिकवलेला माल गेल्या महिणा भरा पासुन बाहेर बाजारात व इतर राज्या मध्ये विक्रि करीता पाटवता येत नसल्या मुळे भाजिपाला व फळे उत्तपादकांनि स्वताच गांवा गावात व थोड्या फार प्रमाणात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विकला ,पण त्यातुन फारसे काही साध्य झाले आहे असे म्हणता येनार नाही ,गत वर्षाचा भयान दुस्काळ ,दुस्काळा नंतर सतत दोण महीणे अवकाळी पाऊस., याचा कसा बसा सामना करत शेतकंऱ्यानी गहु ,हरभरा ,तुर ,संत्रा ,मोसंबी ,केळी,द्राक्ष,डांळिब ,पेरु ,कंलिगड ,आंबे आदी सह.,नाशिक जिल्ह्यात व उत्तर महाराष्टात मोठ्या प्रमाणावर लाल व उनाळ कांद्याची लागवड केली आहे , फळे व भाजिपाला वकांदा निर्याती साठी विविध शेतकरी संघटना व शेतकंऱ्या कडुन दबाव आणला जातो आहे ,त्या नुसार महाराष्ट शाशन,क्रुषी व पणन विभाग ,तसेच केद्र सरकारच्या वतीने नाफेड विभागाने उनाळ कांदा. व फळे खरेदी करून निर्यातीला सुरूवात केली आहे .परूंतु सदर शेतिमाल निर्यातीचे वदेशा अर्तगत विक्री वपुरवठ्याचे प्रमाण अत्यंत अल्लप असुन ते ज्यास्तित ज्यास्त वाढवणे गरजेचंआहे गेल्या महिणा भरात फक्त लाख ,सवा लाखाची निर्यात झाली आहे , यावर्षि कांद्याचे उत्तपादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी उशिरा लागवडीचा फटका शेतकंऱ्याना बसला आहे.त्या मुळे एकरी उत्तपादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो , केंद्राने आज अखेर फक्त १ लाख टन कांद्याची निर्यात केली असुन ,एकुण उत्तपादनाच्या तुलनेने ती पुरेशि नसुन पूढील चार महिने दर महिन्याला ५ लाख टन या हिशोबाने कांदा निर्यात केली तर किमाण २० लाख टनाचे उद्धिष्ट समोर टेवुन नियोजन केले तर देशांअर्तगत भाव ही योग्य पातळीवर राहतील त्या मुळे उत्तपादकांना किमाण उत्तपादन खर्च भरून काढण्यासाठी मदत होईल , क्रुषी वपणन विभागाने शेतमाल फळे विक्रि साठी पुढाकार घ्यावा राज्याच्ये क्रूषी व पणन मंत्री दोणीही खंरे उत्तपादक शेतकऱ्यांचे भुमि पुत्र असुन दोंघानाही शेतकरी ,शेतकंऱ्या पुढील अनंत अडचनिंची जाण असुन फळ ,भाजि पाला उत्तपादकांन कडुन सात्तत्याने होणाऱ्या रास्त मागणिची दखल घेत तात्क्काळ फळे,भाजिपाला निर्यात व देशांअर्तगत विक्रि साठी माल वहातुक यंत्रना सुलभ होण्यासाठी मुंबई सह इतर ठीकाणी ” सहनियंत्रन कक्ष स्थापन करण्यात आली वत्या निंयंत्रन कक्षा द्धारे., उत्तपादक ,निर्यात दार ,खरेदी दार ,पुरुवटा दार यांच्याशि संपर्का साधुन समन्नवय साधण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे व कोरोणा महामारी मुळे लादलेल्या संचार बंदी मुळे मजूर मिळत नाहीत म्हणून शेतकरी आपल्या बायका मुंला सह शिवारात कांदा काढणी करताना दिसत आहेत त्या मुळे उत्तपादकांना काही प्रमाणात तरी दीलासा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे , केंद्र सरकारच्या वतीने नाफेड अंर्तगत नाशिक जिल्ह्यात ९०० रू भावाने मोजकाच कांदा खरेदी केला जातो आहे ,एकुण झालेल्या उत्तपादनाचा विचार करता फक्त ५० ,००० टन तोही फक्त ९०० रुपये दराने केली जानार आहे..एकुण एकरी उत्तपादन खर्च विचारात घेता कांदा उत्तपादकांना किमाण २००० रुपये प्रति क्किंटल मिळावित अशी कांदा उत्तपादक संघटनेची मागणी असुन नाफेडने दर महिन्याला कमित कमी ५ लाख टन कांदा स्वतंत्र पणे खरेदी करावा वत्यासाठी मध्यस्ति म्हणुन कोणीही व्यापारी ,दलाल यांचा समावेश करु नये नाफेड ची खरेदी निकोप असावी असी मागणी राज्य कांदा उत्तपादक शेतकरी संघटनेचे भारत दीघोळे ,राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील, राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव ,जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाणे ,जिल्हा सरचिटनिस दुश्यांत पवार यांनी केली आहे ..

गेल्या एक दोन महिन्यापासून कोरोना महामारी च्या काळात मजूर भेटत नसल्यामुळे व सर सगट कांदा काडनी ला आला असून माझा शेतकरी बायका पोर सह शिवारात कांदा काडनी साठी

कुबेर जाधव
राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संपर्क प्रमुख

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button