Pandharpur

महावितरण विभागाकडून संत पेठ या भागामधील झोपडपट्टीवासीयांना तगादा…

महावितरण विभागाकडून संत पेठ या भागामधील झोपडपट्टीवासीयांना तगादा…

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील व ग्रामीण भागामधील गोरगरीब जनतेला महावितरण विभाग करतोय त्रास लॉक डाऊन काळामधील व कोरोनाच्या पार्श्वभूमी मध्ये अंदाज पैकी लाईट बिल लावले असल्यामुळे लोकांकडून व नागरिकांकडून उधळपट्टी करण्याचा महावितरण विभागाची अंदाधुंदी कारभार चाललो आहे महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्र मधील नागरिकांना 100 युनिटपर्यंत वीज बिल माफी दिली होती परंतु महाविकास आघाडीचा शब्द न पाळता त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब काय करत आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button