दोन तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी मुलगी पोलीसाच्या ताब्यात
जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई
धरणगाव तालुक्यातील दोन तरूणानी एका तरुणीने लग्न करून त्यांची फसवणूक केल्याची खळबळ जनक घटना उगडकीस आली आहे दरम्यान त्या तरुणीला धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आसुन तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आधिक महिती आशी की धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील रविंद्र सुरेश पाटील यांच्याशी दि.25सप्टेंबर रोजी लता मंगेशकर रोड भीमनगर ईसानानी नागपुर येथे राहणाऱ्या आचल नामक मुलींशी विवाहा झाला काही दिवसापासुन आचल च्या वागणुकीवर संशय आला आसुन ती आज घरातील दागिने.पॆसे.घेऊन पळून जाण्याच्या तयारीत आसताना पाटील कुटुंबानी तिला पकडले आणि धरणगाव पोलीस ठाण्यात नेले यावेळी त्या तरुणीने आपले नाव संगीता आस्ल्याचे सांगितले या आधी तिने धरणगावातील सचिन सुभाष वाघ यांच्याशी 3ऑगस्ट 2019रोजी लग्न केल्याची महिती समोर आली आहे आशा प्रकारे फसवणूक करण्याऱ्या टोळीची ती सदस्य आस्ल्याची महिती देखील समोर आली आहे त्या टोळीतील राजु कोलते.निशात पटुले.आणि अंकुश पटुले हे फरार झाल्याची बातमी आहे