हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले..तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..
जळगाव हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने काल
टात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात लाख 6 हजार 122 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले
आहेत.तापी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे
आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






