Breaking Newsथेट जनतेतून सरपंचाची निवडणूक रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय*_Election of Sarpanch directly canceled from the masses_*प्रशांत नेटकेमुंबई । ‘गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सरपंच थेट जनतेतून निवडला गेला. आता महाविकास आघाडीने ठरवले आहे की, सदस्यांमधून सरपंच निवड व्हावी.सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होणार नाही. मंत्रिमंडळात हा विषय आणून अध्यादेश काढला आहे,’ त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक रद्द झाली आहे. सदस्यांमधून आता सरपंचाची निवड होणार आहे. असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.
संबंधित लेख
हे पण बघा
Close