Student Forum: India: एशियन खेळात सुवर्णपदक मिळविणारी पहिली महिला कोण? आणि इतर 9 प्रश्न…
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…
1. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) कोलकाता
(D) बंगळुरू
=> (B) मुंबई
2. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे?
(A) रजिया बेगम
(B) सुचेता कृपलानी
(C) कमलजीत संधू
(D) बछेंद्री पाल
=>(C) कमलजीत संधू
3. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती?
(A) कल्पना चावला
(B) बछेंद्री पाल
(C) रझिया सुल्तान
(D) सुचेता कृपलानी
=> (B) बछेंद्री पाल
4. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
(A) हरगोबिंद खुराना
(B) रवींद्र नाथ टागोर
(C) अमर्त्य सेन
(D) मदर टेरेसा
=> (B) रवींद्र नाथ टागोर – 1913
5. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
(A) लाला लाजपत राय
(B) फिरोजशाह मेहता
(C) बाळ गंगाधर टिळक
(D) व्योमेश चंद्र बॅनर्जी
=> (D) व्योमेश चंद्र बॅनर्जी
6. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?
(A) सुनीता विल्यम्स
(B) कल्पना चावला
(C) राकेश शर्मा
(D) यांपैकी नाही
=> (C) राकेश शर्मा
7. भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे?
(A) तामिळनाडू
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) मध्य प्रदेश
=> (B) राजस्थान
8. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे?
(A) पुंडलिक
(B) किशन कन्हैया
(C) राजा हरिश्चंद्र
(D) भीष्म व्रत
=> (C) राजा हरिश्चंद्र
9. ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट भारतात कधी तयार झाला?
(A) 1934
(B) 1913
(C) 1949
(D) 1918
=> (B) 1913
10. भारताच्या कोणत्या भागात ‘मे’ महिन्यात सर्वाधिक तापमान असते?
(A) आग्नेय
(B) ईशान्य
(C) वायव्य
(D) नैऋत्य
=> (C) वायव्य






