Mumbai

सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी निवड अंतिम टप्प्यात..

सरळ सेवा पदभरतीसाठीची कंपनी निवड अंतिम टप्प्यात..

मुंबई : राज्यभरातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती मिळत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही निवड होणार असल्याचे ‘महाआयटी’ (MahaIT) कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे (महाआयटी) व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोग यांनी कंपनी निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता सरसेवा पदभरती साठीची कंपनी निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button