Amalner

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन

अमळनेर : आदरणीय राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू राज्यकार्यकर्णी चे वरिष्ठ माननीय बापू राव काने साहेब रामदास जी खोत आणि ऍड कविता ताई यांच्या सातत्याने वरिष्ठ पातळीवरील लढा दिला त्या लढ्याला यश आले त्या चा पूर्ण भारतात दिव्यांग बांधव भगिनींना व निराधार महिला व अनेक घटकातील व्यक्तींना त्याचा लाभ मिळाला तसेच प्रहार दिव्यांग क्रांती च्या लढ्यामुळे आज६००रुपये वरून१०००रुपये मानधन मिळत आहे तरी प्रहार दिव्यांग क्रांती चे जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब पाटील हे दिव्यांगांचा मूलभूत हक्क साठी प्रहार दिव्यांग चे पदाधिकारी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सतत पर्यंतशील आज दिनांक१४/१०/२०२१रोजी पाचोरा शहर अध्यक्ष महेश भाऊ यांनी दिव्यांग बांधवांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट व नवीन रेशन कार्ड साठी तहसीलदार यांना दिले निवेदन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button